शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

मागील जन्मीचे पाप म्हणून कारखाना काढला; गडकरींनी व्यक्त केली साखर उद्योगासमोरील चिंता म्हणाले, ऊसाचा प्रश्न तुटेपर्यंत ताणू नये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 22:23 IST

सांगली : ‘‘साखर कारखाना काढून आयुष्यातली सर्वात मोठी चूक केल्याचे मला नेहमी वाटते. मागील जन्मी जे पाप करतात, तेच ...

सांगली: ‘‘साखर कारखाना काढून आयुष्यातली सर्वात मोठी चूक केल्याचे मला नेहमी वाटते. मागील जन्मी जे पाप करतात, तेच या जन्मी साखर कारखाना काढतात, अशी मिश्कली करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साखर उद्योगासमोरील चिंता व्यक्त केली.’’सांगली जिल्ह्यातील नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे विविध महामार्गांचे भूमिपूजन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी गडकरी बोलत होते.गडकरी म्हणाले की, साखर कारखानदारीवर गेल्या काही वर्षांपासून चुकीचे राजकारण सुरू आहे. हे कारखाने म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांनी याचे भान ठेवायला हवे. देशात १९ आणि २० रुपये किलोने साखर विक्री होत असताना महाराष्टÑात ३४ रुपयांची एफआरपी दिली आहे. कारखान्यांना यावर्षीच पॅकेज देणे शक्य आहे. भविष्यात असे कोणतेही पॅकेज कारखान्यांना मिळणार नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करून कारखाने बंद पाडले तर शेतकºयांचा ऊस तसाच पडून राहील आणि नुकसान त्यांचेच होणार आहे. त्यामुळे हा प्रश्न तुटेपर्यंत ताणू नये, अशी अपेक्षा गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.